Solapur Water Crisis News | सोलापुरात दुष्काळजन्य परिस्थिती, शेतकऱ्याची द्राक्ष बॅगेवर कुऱ्हाड

सोलापूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे एका द्राक्ष बागायतदाराने आपल्या बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.

सोलापूर : सोलापुरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई (Water Crisis) निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर (Grape Farm) कुऱ्हाड आणि कोयता चालवला आहे. राज्यातील अनेक भागांत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोलापुरात रणजित चौगुले यांनी द्राक्ष लावली होती. पण बागेसाठी पाणी नव्हते. म्हणून लेकराप्रमाणे वाढवलेल्या बागेवर चौगुले यांनी कुऱ्हाड चालवली आहे. चौगुले यांनी आपली द्राक्षाची बाग तोडून टाकली आहे. सरकारने या पाणीटंचाईवर आणि उपाययोजना करावी अशी मागणी चौगुले यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com