मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रभाव भारतात दिसतोय. पाकिस्तानातून आदेश आला की मोदींना कुठल्याही परिस्थितीत हरवला पाहिजे आणि त्याचा पालन भारतात होत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी बाब नाही. अशाप्रकारे आपल्या शत्रू देशाचे स्टेटमेंट काही मिनिस्टर काढू शकतात आणि आपली लोक एक वाटतात हे अत्यंत वाईट आहे. जे मतदान करणार नाही त्यांना बहिष्कृत करण्याचे ऑर्डर देखील अनेक ठिकाणी आले होते. अशा प्रवृत्ती कितपत भारतात वाढू द्यावा हा प्रश्न आहे. प्रत्येकाने चॉईसनुसार मतदान केलं पाहिजे फतवे घेऊन नाही. महाराष्ट्रात नाही तर उत्तर प्रदेशमध्ये देखील एक गठ्ठा मतदान काही विशिष्ट समाजाने करायचं असे फतवे होते. या ध्रुवीकरणाच्या काहीही उपयोग विधानसभेला होणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.