Lok Sabha Election 2024 | येत्या 48 तासांत राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी माहिती दिलीये. शेवटच्या टप्प्यातील मतदान होताच किंवा मतदानाच्या दिवशी आचारसंहिता शिथिल होऊ शकते. राज्यात भीषण दुष्काळ असल्याने लवकरात लवकर आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी सर्वच पातळीवरून जोर धरू लागल्याने निवडणूक आयोग येत्या 48 तासांत आचारसंहिते बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत आचारसंहिता शिथिल झाल्यास राज्य सरकारकडून दुष्काळी उपाययोजनांना गती दिली जाईल अशी माहिती देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.