Jayant Patil News: "केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यातच बदलणार", शेकापच्या जयंत पाटलांचा दावा!

केंद्रातील सरकार चार महिन्यात बदलणार आहे. दिल्लीतील सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे अनेक वर्ष दिल्लीत घालवलेत. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्राला होईल असं जयंत पाटील म्हणालेत.

Jayant Patil: केंद्रातील भाजप सरकार (BJP Government) चार महिन्यातच बदलणार आहे त्यानंतर दिल्ली सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण (Prithiviraj Chavan) जातील मी इंडिया आघाडीचा (INDIA Alliance)सदस्य आहे म्हणून सांगतोय असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरण व कोयना बँकेच्या प्रशासकी कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी जयंत पाटील व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com