Video: पार्थ पवारांनाही गोवण्याचा प्रयत्न? देशमुखांचा फडणवीसांवर आरोप

जर मी शपथ पत्रवर सही केली असती तर उध्दव ठाकरे, आदित्य संकटात असते.

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं, "३ वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी समित कदमला पाठवलं. समित कदम शपथपत्र घेऊन आला ज्यात आदित्य, उद्धव ठाकरे यांच्यावर खोटे आरोप करायचे होते. समित कदम याचे आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत असं म्हणत देशमुखांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. जर मी शपथ पत्रवर सही केली असती तर उध्दव ठाकरे, आदित्य संकटात असते. लहान मुलांचा वापर राजकारणासाठी केला गेला असंही यावेळी देशमुख म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com