अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर भाजपने सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. हे आरोप चुकीचे नव्हते असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना फडणवीस यांनी हे विधान केले आहे. फडणवीस म्हणाले की २०१० साली आणि २०१४ साली आम्ही सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता, त्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी केली. पण या घोटाळ्यात अजित पवारांचा हात नव्हता असे तपास यंत्रणांना आढळलं. तपास यंत्रणांवर आपण विश्वास ठेवायला हवा, असे असले तरी अजित पवार आणि सुनील तटकरे आणि इतर नेत्यांवर जे सिंचन घोटाळ्याचे जे आरोप झाले ते चुकीचे नव्हते असेही फडणवीस यांनी नमूद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.