Ahmednagar News | अहमदनगर जिल्ह्यात भीषण दुष्काळ! पाण्यासाठी नागरिकांची वणवण

अहमदनगर जिल्ह्यात पाण्याची भीषण परिस्थिती उद्धवली आहे.हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागत आहे.

Ahmednagar Water Shortage News | अहमदनगर जिल्ह्यात पाण्याची भीषण परिस्थिती उद्धवली आहे.हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागत आहे.पाझर तलाव कोरडेठाक पडले असून,अहमदनगर जिल्ह्यातील 293 गावांना तसेच 1578 वाड्या वस्त्यांवर सरकारी आणि खासगी 316 ट्रँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.भीषण दुष्काळ पडल्याने नागरिकांचा पाणी गंभीर असा पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.टँकरद्वारे पाणीपुरवठा गावांना होत असला,तरी हे दूषित पाणी वापरण्यासाठी आणि जनावरांसाठी वापरले जात आहे.परंतु पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com