Nana Patole On Narendra Modi | अग्निवीर योजनेबद्दल नाना पटोले काय बोलले?
Nana Patole On Narendra Modi | येणाऱ्या निवडणुकीत लोकांचा भाजपवरील राग दिसेल, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकतील असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्र्यांनी गल्लोगल्ली फिरावे हे शोभत नाही, राजीनामा देऊन त्यांनी फिरावे, ज्या पदावर बसले आहेत त्या पदाला न्याय देणे ही तुमची भूमिका असावी जनतेची दिशाभूल करू नये असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय. सदाभाऊ , एकनाथ शिंदे , अशोक चव्हाण , आता तिकडे गेलेले हे सगळे अग्निवीर आहेत त्यांना ना पेन्शन, ना शाहिद प्रमाणपत्र ही मंडळी स्वार्थासाठी बोलतात असंही नाना पटोले म्हणालेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.