आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 52वर गेल्याचं सांगितलं. मात्र महत्त्वाचं म्हणजे 5 रुग्णांना बरं करण्यात यश आल्याचं दिलासादायक वृत्तदेखील राजेश टोपे यांनी यावेळी दिलं. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी कोरोना बरा करण्यात राज्यातील डॉक्टरांना यश येत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
corona covid 19 virus maharashtra india patient in various palces