Maharashtra Water Crisis Saam Tv
Video

Maharashtra Water Crisis News : राज्यात पाणीटंचाई! मराठवाडा, विदर्भात भीषण वास्तव

राज्यात पाणीटंचाईच मोठं संकट ओढवलं आहे.मराठवाडा,विदर्भात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.राज्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती असून,नागरिकांना मात्र या त्रासाला समोरे जावं लागत आहे.

Saam TV News

Water Crises News | राज्यात पाणीटंचाईच मोठं संकट ओढवलं आहे.मराठवाडा,विदर्भात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.राज्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती असून,नागरिकांना मात्र या त्रासाला समोरे जावं लागत आहे.बीड,बुलडाणा,संभाजीनगर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील भीषण अशी पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली आहे.निवडणुका संपल्या आता तरी पाणी प्रश्वाकडे लक्ष द्या अशी मागणी नागरिक करतायत.बीड,बुलडाणा,संभाजीनगर आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय.मराठवाड्याला दुष्काळाचा मोठा सामना करावा लागतोय.इतकच नाही तर संभाजीनगरमधील सुखना प्रकल्प पाण्याअभावी कोरडाठाक पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT