MNS News SaamTv
Video

MNS News : मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र; बघा काय आहे पत्राचा मजकूर

Saam Tv

वांद्रे वरळी सी-लिंक टोलमुक्त करावा अशी मागणी करणारं पत्र मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिल आहे. मुंबईतल्या प्रभादेवी चौकात खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करून टोल घ्यावा असं पत्रात म्हंटल आहे.

मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. मग टोल का घेता? असा वाद अनेक दिवसांपासून आहे. आता यावर मनसेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुन्हा एकदा या विषयाला हात घातला आहे. वांद्रे वरळी सी-लिंक हा टोलमुक्त करावा असं या पत्रात मनसेने म्हंटल आहे. प्रभादेवी रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळणी झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत टोल आकारू नये, अशी मागणी पत्रातून मांडण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Uday Samant News: पायलटचा टेक ऑफला नकार, उदय सामंतांना करावा लागला कारने प्रवास, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

Chandrapur News: चंद्रपुरमधील शाळा अदानींच्या ताब्यात! राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ दिवसात व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश

Viral News: अबब...! तरुणीच्या डोक्यावर चक्क वेटोळे मारुन बसला साप; VIDEO व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

SCROLL FOR NEXT