धाराशिवमध्ये वीज कोसळली. ज्या ठिकाणी वीज कोसळली तिथून निळं पाणी येत होतं. हे पाणी शेतीसाठी घातक असल्याचा मेसेज व्हायरल होता होता. पण साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली. एका शेतकऱ्याने द्राक्षबागेसाठी रसायन घेतलं होते. हे रसायन खराब झाल्याने त्यांनी फेकून दिलं. हे रसायन पावसाच्या पाण्यात मिक्स झालं. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.