Vijaykumar Gavit Saam tv
महाराष्ट्र

Vijaykumar Gavit News : मत मिळविण्यासाठी योजना बंद पडण्याचे विरोधकांकडून खोटे आरोप; मंत्री विजयकुमार गावित

Nandurbar News : काँग्रेस नेत्यांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असे वक्तव्य करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गावित यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळत आहे. मात्र विरोधात हि योजना बंद पडणार म्हणून खोटा प्रचार करत आहेत. त्यांना मत मिळावी यासाठी विरोधकांकडून खोटे आरोप केले जात असल्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितले. 

काँग्रेस नेत्यांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असे वक्तव्य करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गावित (Vijaykumar Gavit) यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेमुळे राज्यातील करोडो महिलांना या लाभ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

योजना सुरूच राहणार 

विरोधकांकडून खोटे आरोप केले जात असतील तर ही योजना बंद पडणार नाही आहे. पुन्हा आमचे (Nandurbar) सरकार आल्यावर योजना सुरूच राहणार आहे. विरोधकांना मत मिळवायचे आहेत. त्यामुळे योजना बंद होतील असे खोटे नाटे आरोप विरोधकांकडून केले जात असल्याच्या टोला मंत्री विजयकुमार गावित यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Parth Pawar: पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Solapur News : सोलापूरमध्ये धक्कादायक घटना! विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन; ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण काय?

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

SCROLL FOR NEXT