Beed News Saam Tv
महाराष्ट्र

सगळं खापर केंद्र सरकारवर फोडायचं आणि स्वतः मात्र...भारती पवारांचा राज्य सरकारवर घणाघात

भाजपच्या लोकांवर राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत आहे.

विनोद जिरे

बीड - सगळं खापर केंद्र सरकारवर फोडायचं आणि स्वतः मात्र काही करायचं नाही. अशी भूमिका महाराष्ट्रात राज्य सरकारची आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वात जास्त लस दिले. आर्थिक बजेट देखील दिले. त्याच श्रेय मात्र घेतलं जातं परंतू सांगत असताना लोकांमध्ये भ्रम निर्माण केलं जात आहे, हे दुर्दैव आहे. अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांनी केली आहे. त्या बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता बोलत होत्या.

हे देखील पहा -

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भाजपच्या लोकांवर राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत आहे. नारायण राणे असतील आणि इतर लोकांना त्रास देणे सुरू आहे. निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात. आम्ही कुठल्याही यशाने हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचून जात नाहीत. अशी आमची भारतीय जनता पार्टी आहे. देशसेवेसाठी जे जे करता येईल ते केंद्र सरकार काम करत आहे. राज्य सरकारने काय काय केलं हे आपण पाहतच आहात. शेतकरी प्रश्नावर राज्य सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे असे देखील त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Krishnaraaj Mahadik: महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात; कृष्णराज महाडिक महापालिका निवडणूक लढवणार

Christmas Menu : ख्रिसमस पार्टी घरीच करताय? 'हा' पदार्थ जेवणात असायलाच हवा, वाचा रेसिपी

Bus Accident : हायवेवर अग्नितांडव! कंटेनरनं स्लीपर बसला उडवले, गाढ झोपेत असलेल्या १७ जणांचा कोळसा

SCROLL FOR NEXT