बातम्या

दिल्ली विमान अपघातातून वाचल्यानंतर राहुल गांधी शिवचरणी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे कैलास मानससरोवर यात्रेसाठी गेल्याची माहीती काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. कर्नाटक निवडणुकाच्यावेळी राहुल गांधी एका विमान अपघातातून वाचले होते. त्यावेळीच त्यांनी मानससरोवर यात्रेसाठी जाऊन शिवचरणी लीन होण्याचा निर्णय घेतला होता, असे सुरजेवाला यांनी सांगितले.

जवळपास 12 ते 15 दिवस राहुल गांधी यांचा हा दौरा असेल. कर्नाटक निवडणुकाच्यावेळी 26 एप्रिल रोजी दिल्लीवरुन हुबळीला जात असताना राहुल गांधींचे विमान अचानक 735 फुट खाली आले होते आणि ही गोष्ट डीजीसीएच्या अहवालामध्ये नोंद करण्यात आलेली असल्याचेही सुरजेवाला यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी विमानात राहुल गांधीसोबत दोन पायलट, एक केबिन क्रू आणि एक इंजीनियर असे मिळून पाच प्रवासी होते.

Web Title: Rahul Gandhi visit kailas manas sarovar yatra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Broccoli Benefits: ब्रोकोली खाताय? फायदे जाणून घ्या

Pankaja Munde News Today: मराठा आंदोलक तरुणांची पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी!

Team India Squad: टीम इंडियातून या खेळाडूंचा पत्ता होणार कट! अशी असेल प्लेइंग ११

Arvind Kejriwal : माझी चिंता करू नका, लवकरच...; अरविंद केजरीवालांनी तुरुंगातून कोणता मेसेज दिला?

Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT