बातम्या

चोवीस तासांत दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क

नाशिक/ इस्लापूर-  जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. प्रशासनाकडून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू होते. 

नितीन श्रीहरी सांगळे (वय ३७, रा. तामसवाडी, ता. निफाड) आणि विलास हिरामण राजनोर (वय ३५, रा. कानडगाव, ता. निफाड) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी नितीन यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास विहिरीत उडी मारून, तर विलास यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

किनवट तालुक्‍यात आत्महत्या
इस्लापूर - कर्जामुळे बियाणे-खतखरेदी कशी करावी, या विवंचनेतून आंदबोरी (ता. किनवट) येथील शेतकरी बाबूराव पोताजी उरे (वय ६०) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.


Web Title: Three farmers committed suicide in the state

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patanjali Products: बाबा रामदेव यांना मोठा झटका, पतंजलीच्या १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; उत्तराखंड सरकारचा निर्णय

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

SCROLL FOR NEXT