बातम्या

शहरात होणाऱ्या भाजीपाला आणि दुधाची रसद तोडणार म्हणजे तोडणार - अजित नवले

सकाळ न्यूज नेटवर्क

शिर्डी : शेतीविषयीच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान सरकारी तसेच खासगी मालमत्तांचे मोठे नुकसान होत आहे. या आंदोलनावर किसान सभेचे महासचिव अजित नवले यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळायला हवी. तसेच दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा नवले यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील काही शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. त्यावर आज नवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारने शेतीमालाला हमीभाव आणि दुधाला योग्य भाव द्यावा. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे 
दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT