बातम्या

खड्ड्यांमुळे बळी जाणाऱ्या नागरिकांची सर्वाधिक संख्या ही उत्तर प्रदेशात; धक्कादायक आकडेवारी उघड 

सकाळ न्यूज नेटवर्क

रस्ते अपघातांमध्ये हजारो नागरिकांचे बळी जात असतानाच राज्यातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांनी, तब्बल 2 हजार 136 नागरिकांचे बळी घेतल्याची धक्कादायक माहिती सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उघड झाली आहे.

 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने या घटनांची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रासह आठ राज्यांचे नुकतेच कान टोचले आहेत.

देशात खड्ड्यांमुळे मृत्यूचा आकडा 15 हजारांच्या घरात आहे. देशात खड्ड्यांमुळे बळी जाणाऱ्या नागरिकांची सर्वाधिक संख्या ही उत्तर प्रदेशात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT