अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात पेहरेवाडी हे गाव आहे. आणि या गावाच्या आजूबाजूला संपूर्ण माळरान आहे. एकही झाड नाही. शेती नाही. संपूर्ण ओसाड आणि पाण्याचा एकही थेंब इथे नाही. या ओसाड Barren land पडलेल्या जागेवर एका अवलियाने मात्र नंदनवन उभे केले आहे. The farmer grows mangoes on the barren land in Ahmednagar
आजिनाथ आव्हाड असे या तरुणाचे नाव आहे आणि या तरुणाने डोंगराला पाझर फोडून आंब्याची Mango शेती केलेली आहे. या ठिकाणी साधी झाडे तर सोडा जंगली झाडे सुद्धा उगवत नाहीत त्या ठिकाणी शेती कशी करायची हा प्रश्न होता.
त्यामुळे आजिनाथ हा इस्राईलला Israel गेला. आणि एक वर्ष अभ्यास करून कमी पाण्यावर शेती कशी केली जाते याचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर त्याने आंब्यावर पीएचडी PHD देखील केली आणि डोंगराला पाझर फोडून आजिनाथ आंब्याची Mango शेती करत आहे.
Edited By- Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.