मुंबईकरांना लवकरच वॉटर टॅक्सीमधून प्रवास करता येणार आहे. कशी आहे मुंबईकरांची ही नवी सवारी? पाहुयात यावरचा हा खास रिपोर्ट.
मुंबईतून नवी मुंबई अवघ्या 30 ते 40 मिनिटात गाठणं आता शक्य होणारए. आणि मुख्य म्हणजे या प्रवासात नेहमीची ट्राफिकची कटकटही नसेल. कारण हा प्रवास आहे, वॉटर टॅक्सीचा. लवकरच मुंबईकरांच्या सेवेत वॉटर टॅक्सी येणार आहे.
कशी आहे वॉटर टॅक्सी?
ट्राफिकमध्ये तासंतास अडकून राहणाऱ्या मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांनाही आता अर्थातच या वॉटर टॅक्सी प्रतीक्षा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.