आज भारतीय रेल्वेचा वाढदिवस आहे. मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु होऊन आज 165 वर्ष पूर्ण झालीत.. देशात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली धावली होती. आज 165 वर्षांनंतर भारतीय रेल्वेचा व्याप अनेकपटींनी वाढलाय.. यात मुंबईतील रेल्वेचा मोठा सहभाग आहे. सोबतच रेल्वेप्रवाशांच्या समस्याही वाढल्या आहेत. मात्र रेल्वेकडून समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजनाही आखण्यात येत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.