नुकसानीची आकडेवारी आल्यानंतरच योग्य ती मदत करता येईल - बाळासाहेब थोरात गोपाळ मोटघरे
मुंबई/पुणे

नुकसानीची आकडेवारी आल्यानंतरच योग्य ती मदत करता येईल - बाळासाहेब थोरात

दुष्काळाची माहिती आणि आकडेवारी आल्यानंतरच योग्य ती मदत करता येईल असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केलं आहे.

गोपाळ मोटघरे

गुलाब चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मराठवाडा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांना ओल्या दुष्काळाची माहिती आणि आकडेवारी आल्यानंतरच योग्य ती मदत करता येईल असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केलं आहे. (The right help can be given only after the loss figures are available - Balasaheb Thorat)

हे देखील पहा -

ओल्या दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री मंडळाची चर्चा झाली आहे. मात्र शेवटी मदत करत असताना झालेल्या नुकसानाची माहिती आणि आकडेवारी आल्यानंतरच योग्य मदत मदत करता येऊ शकेल असं बाळासाहेब थोरात म्हणाले. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीमध्ये कितीचा प्रभाग असावा याविषयी महाविकास आघाडीतील नेत्यांत वेगवेगळे मत होते, मात्र शेवटी मुख्यमंत्र्यांनी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्याला एकमताने सहमती दिली.

मात्र महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत, म्हणून आम्ही तीनचा प्रभाग तयार केला अशी काहीही संकल्पना आम्हाला त्यावेळी निर्णय घेताना सुचली नव्हती, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Koshimbir Recipe: पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीची दह्यातली कोशिंबीर कशी बनवायची? सोपी रेसिपी

Ear health awareness: सततचा गोंगाट ठरतोय धोकादायक! शहरातील आवाजामुळे कमी होतेय ऐकण्याची क्षमता

Maharashtra Live News Update : पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानावर महाप्रसाद बंद करण्याची वेळ

बाईक रात्रभर सुरू ठेवली, घरात विष तयार झाले, ४ जणांचा गुदमरून मृत्यू, धक्कादायक घटनेनं राज्य हादरलं

Blood Pressure Control: BP नियंत्रणात ठेवायचाय? हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? 'ही' ४ फळं खायला करा सुरू, डॉक्टरांनी दिली महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT