water released from ujani dam for farming saam tv
महाराष्ट्र

Pandharpur: शेतक-यांसाठी आनंदाची बातमी! शेतीसाठी उजनीतून पाणी साेडले

या हंगामातील शेतीसाठी शेवटचे आवर्तन आहे.

भारत नागणे

Pandharpur News :

सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. काल रात्रीपासून डाव्या कालव्यातून 500 क्युसेक पाणी सोडले गेले आहे. (Maharashtra News)

सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सुरू असतानाच आता शेतीसाठी ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी 11 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या उपस्थितीत काल कालवा सल्लागार समिती बैठक झाली.

त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार रात्री पासून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यावर्षी पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या उजनी धरणात 5.34 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या हंगामातील शेतीसाठी शेवटचे आवर्तन आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT