Surabhi Jayashree Jagdish
पुरंदरचा तह हा इतिहासातील एक महत्त्वाची आणि मोठी घटना मानली जाते.
पुरंदरचा तह ११ जून 1665 रोजी झाला.
मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात हा तह झाला होता
मुघल सेनापती जयसिंगने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला होता. यावेळी मराठा सेनापती मुरारबाजींचा मृत्यू झाला होता.
या तहानुसार काय ठरलं ते जाणून घेऊया.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ किल्ले मुघलांना द्यावे, असं ठरलं.
पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, रोहिड, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माहुली, मनरंजन, कोहोज, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भण्डारगड, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नंगगड, अंकोला, खिरदुर्ग (सागरगड) हे किल्ले महाजारांना द्यावे लागले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.