Tanvi Pol
महाराष्ट्र हे राज्य विविध गाव आणि खेडी बनून तयार झाले आहे.
विविध गावानुसार तेथील परंपरा आणि विविध गोष्टी बदलत जातात.
अशा या महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे संध्याकाळनंतर रडायला बंदी असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावणगाव असे त्या गावाचे नाव आहे.
हे गाव त्यातील चालीरीती जपत आपले वैशिष्ठय टिकवून आहे.
त्या गावातील एक परंपरेनुसार तिथे संध्याकाळनंतर रडायला परवानगी नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.