साखरपुड्याची अंगठी अनामिका बोटातच का घालतात?

Surabhi Jagdish

लग्न आणि साखरपुड्यात वर वधू एकमेकांना अंगठी घालतात.

मात्र साखरपुड्याची ही अनामिका बोटातच घातली जाते? यामागचं कारण तुम्हाला माहितीये का.

साखरपुड्याची अंगठी ही नेहमी डाव्या हातातील अनामिका बोटात घातली जाते.

डाव्या हाताच्या दुसऱ्या बोटाला 'अनामिका' असे म्हणतात. मुळात अनामिका हे बोट जोडप्यामधील प्रेम दर्शवते.

डाव्या हाताचा थेट हृदयाशी संबंध असतो. त्यामुळे डाव्या हातात अंगठी घातल्याने हृदयाशी संबंध जुळतो असं मानलं जातं.

ज्योतिषशास्त्रानुसार लग्न आणि साखरपुड्यात घातली जाणाऱ्या अंगठीचा आकार गोल असाला पाहिजे.

विवाह टिकून राहावा यासाठी अनामिका बोटात गोल अंगठी घालावी अशी मान्यता आहे.

गरोदर महिलांनी दिवसातून किती पाणी प्यायलं पाहिजे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

water intake | saam tv
येथे क्लिक करा