Dhanshri Shintre
आई महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना हमखास दही साखर देते, शुभ शकुन मानून ही जुनी परंपरा पाळते.
यामागे केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक कारणही आहे, जे शरीर आणि मन दोन्हीवर सकारात्मक परिणाम करते.
ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा अधिपती मानले जाते, जो भावनांवर आणि मानसिक स्थिरतेवर प्रभाव टाकतो.
हिंदू परंपरेनुसार बाहेर जाताना मन शांत आणि स्थिर राहावं म्हणून दही साखर खाण्याची प्रथा आहे.
दही शरीराला थंडावा देते, त्यामुळे गरम हवामानात ते खाल्ल्याने उष्णतेचा परिणाम कमी होतो, असं वैज्ञानिक कारण मानलं जातं.
महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना मनात नैराश्य, भीती आणि चिंता असते, त्यामुळे शांतता मिळवण्यासाठी उपाय शोधले जातात.
यामुळे शरीरात तणाव आणि घाबराट वाढते, ज्यामुळे अंतर्गत तापमानातही वाढ होऊन उष्णता निर्माण होते.
दही साखर खाल्ल्याने शरीर शांत राहतं, मन स्थिर होतं आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.