Siddhi Hande
महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ज्यामुळे महाराष्ट्राचे सौंदर्य अजूनच वाढले आहे.
महाराष्ट्रात एक असं शहर आहे ज्याला तिन्ही बाजूने समुद्र आहे.
मुंबई ही सात बेटांपासून बनली आहे.
अरबी समुद्रातील सात बेटांचे पुनर्वसन झाले. पूनर्वसनामुळे मुंबईचे अरबी समुद्रातील प्रमुख शहरांमध्ये रुपांतर झाले.
मुंबई शहर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण किनाऱ्यावर वसलेले आहे.
मुंबईच्या आजूबाजूला अरबी समुद्र आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.