Dhanshri Shintre
रतनगड किल्ला 400 हून अधिक वर्षे जुना असून, सातवाहन काळापासून त्याचा उल्लेख आढळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला आणि तो महत्त्वाचा लष्करी ठाणे ठरला.
किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा जवळ, सह्याद्रीच्या रांगेत उंच डोंगरावर वसलेला आहे.
किल्ल्यावरील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे खडकात नैसर्गिकरीत्या तयार झालेले 'छिद्र' ज्याला 'निडल होल' म्हणतात.
रतनगड किल्ला दाट जंगलांनी वेढलेला असल्यामुळे प्राचीन काळात शत्रूपासून संरक्षण मिळत असे.
रतनगड किल्ला दाट जंगलांनी वेढलेला असल्यामुळे प्राचीन काळात शत्रूपासून संरक्षण मिळत असे.
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी पाषाणातून खोदलेल्या टाक्या आणि संत ज्ञानेश्वरांनी साधना केलेली गुंफा प्रसिद्ध आहे.
किल्ल्यावरून भंडारदरा धरण, अलंग, कुलंग, मदन, हरिश्चंद्रगड यांचे अप्रतिम दृश्य दिसते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.