Bhagyashree Kamble
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात अशा सवयींविषयी माहिती दिली आहे.
यात आपल्या खिशात फार काळ पैसा का टिकत नाही? याची देखील माहिती देण्यात आलीय.
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात म्हटलंय की, काही सवयींमुळे आपल्याला कायम पैशांचा तोटा भासू शकतो.
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सल्ला दिला आहे की, व्यकतीनं भविष्यासाठी पैसे वाचवले पाहिजेत.
काही लोकं पैशांची बचत करत नाही. याचा फटका आपल्याला भविष्यात बसतो.
कोणत्याही व्यक्तीला विनाकारण पैसे खर्च करण्याची सवय नसावी.
ज्या व्यक्तीसा विनाकारण पैसे खर्च करण्याची सवय असते. त्यांच्या खिशात पैसा टिकत नाही.
लोकांनी अनावश्यकपणे उधारीही घेऊ नये. हे पैसे व्यर्थ खर्च केले जातात.
त्यामुळे पैसे उधारीवर घेऊ नये. यामुळे आपल्या खिशात जास्त काळ पैसे टिकत नाही.
NEXT: 'अहो इंदलकर... काय हे'; फुलराणीचे मोहक फोटो पाहून चाहते घायाळ
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.