एक की दोन..., सकाळी रिकाम्या पोटी किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?

Surabhi Kocharekar

पाणी पिण्याची गरज

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी पाणी पिण्याची गरज असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, दिवसातून 7-8 ग्लास पाणी प्यायलं पाहिजे.

सकाळच्या वेळी पाणी पिणं

मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, सकाळी किती पाणी प्यायचं असतं?

किती ग्लास पाणी?

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी किती ग्लास पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं

पचनक्रिया सुधारते

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, सकाळी दात घासण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

कोमट पाणी

सकाळी 2 ग्लास कोमट पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. मात्र यापेक्षा जास्त पाणी पिऊ नये.

टॉक्सिन

दात न घासता पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते.

पाचक एन्झाईम्स

यामुळे तोंडातील लाळ पाण्यासोबत शरीरात जाते. जे पाचक एन्झाईम्सला फायदेशीर असतं.

पचनशक्ती बळकट

शिवाय दात न घासता पाणी प्यायल्याने पचनशक्ती बळकट होण्यास आणि आतडे निरोगी राहण्यास मदत होते.

आपल्या शरीरात किती प्रमाणात आयर्न असतं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iron | saam tv
येथे क्लिक करा