Surabhi Jayashree Jagdish
काही लोकांना लघवी केल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का हे आरोग्याच्या दृष्टीने फार धोकादायक ठरू शकतं.
लघवीनंतर लगेच पाणी पिल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकतं ते जाणून घेऊया
अनेक रिसर्च पेपर्सच्या माध्यमातून असं समोर आलं आहे की, लघवी केल्यानंतर लगेच पाणी पिल्याने किडनी खराब होऊ शकते.
जर तुम्ही लघवी केल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर त्याचा तुमच्या प्रणालीवरही परिणाम होतो. यामुळे तुम्हाला युरिन इन्फेक्शन होऊ शकते.
लघवी केल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानेही शरीरात किडनी स्टोन होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे तुम्हाला इतर समस्या देखील येऊ शकतात.
लघवी केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी तुम्ही पाणी पिऊ शकता. यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही. तसंच शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.
शरीरात कॅन्सरची गाठ निर्माण होत असताना शरीर कोणते संकेत देतं?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.