Rohini Gudaghe
तुळशीचे पानं खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.
तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि फॉलेट यासारखी पोषक तत्वे आहेत. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
तुळशीचे पानं चहा किंवा काढ्याच्या रुपात प्यायल्याने सर्दी खोकल्यापासून बचाव होतो.
तुळशीचे पानं खाल्ल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.
रिकाम्यापोटी तुळशीचे पाने खाल्ल्यामुळे चिंता आणि तणाव यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
तुळशीचे पाने खाल्ल्यामुळे श्वासाला येणारा दुर्गंध दूर होतो.
तुळशीच्या पानांमध्ये असणारे गुणधर्म कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.