Sakshi Sunil Jadhav
चपाती महिला असो वा पुरुष सगळ्यांनाच जेवणासाठी हवीच असते.
महाराष्ट्रातल्या आहारामध्ये वरण भात भाजी पोळीचा समावेश असतो. त्यामुळे ती शिकणं आणि ती योग्य बनणं गरजेचं असतं.
पुढे आपण चपाती बनवताना कश्यापद्धीचा वापर केला पाहिजे, कशाने चपाती सॉफ्ट होईल याच्या टिप्स समजून घेणार आहोत.
कणीक मळताना हळूहळू पाणी घालून मळा. अन्यथा पीठ कडक होईल.
कणीक मळताना गव्हाचे पीठ चाळून घ्या.
गव्हाचे पीठ हे भेसळयुक्त आहे का? हे वेळोवेळी तपासा.
मऊ पोळ्यासांठी पीठ मळल्यावर किमान १५ मिनिटे तसेच ठेवा.
कणिक मळताना त्यामध्ये तेलाचा वापर करा. अन्यथा पोळ्या वातड होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.