ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी, प्रोटीन, फायबर, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्व असतात.
नारळाच्या पाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणून मधुमेही रुगण नारळ पाणी पिऊ शकतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात. हे शरीराला त्वरित हायड्रेट करतात आणि डिहायड्रेशनपासून वाचवतात.
नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. हे पचनसंस्था मजबूत करतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.
नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात. यामुळे पचनाची गती वाढते. आणि वजन कमी होण्यास मदत होते.
नारळाच्या पाण्यात डाइ्यूरेटिक गुणधर्म असतात. जे किडनीला निरोगी ठेवण्याचे काम करतात.
नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचा चमकदार होते आणि मुरुमांसारख्या समस्या कमी होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.