Bhagyashree Kamble
प्रत्येकांच्या घरात तुळस असतेच. तुळशीच्या रोपाला भारतीय घरांमध्ये धार्मिक महत्त्व आहे.
पण उन्हाळ्यात हिरवीगार तुळस कोमेजते.
प्रखर सुर्यप्रकाश, पाण्याचा अभाव आणि वाढत्या तापमानामुळे तुळशीची पानं पिवळी पडतात.
दुपारच्या तीव्र सुर्यप्रकाशापासून रोपाचे रक्षण करा. सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी रोप ठेवा.
तुळशीच्या रोपात जास्त पाणी घालू नका.
रोपाला सकाळी आणि सायंकाळी पाणी द्या. तुळशीच्या पानांवर हलके पाण्याची फवारणी करा.
तुळशीच्या रोपातील मातीत शेणखत, सेंद्रीय खत आणि वाळू मिसळा.
तुळशीच्या कु्ंडीत दर १५ दिवसांनी खत घाला. जेणेकरून झाडाला आवश्यक पोषण मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.