Surabhi Jayashree Jagdish
केळीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे अन्नात मिसळून शरीराला लाभदायक ठरतात
केळीच्या पानात जेवल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
केळीची पाने नैसर्गिकरित्या अँटी-बॅक्टेरियल असतात.
त्यामुळे अन्नामध्ये असलेले बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते.
केळीची पाने भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र मानली जातात. शिवाय त्यांचा वापर धार्मिक विधींमध्येही केला जातो.
केळीची पाने जैवविघटनशील असल्याने पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.