Chanakya Niti: व्यक्तीला पूर्णपणे उद्धवस्त करतात आयुष्यातील 'या' घटना

Surabhi Jagdish

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये बरेच काही मुद्दे सांगितलेत.

त्यांच्या धोरणांनुसार माणसाच्या आयुष्यातील काही घटना त्याला उद्ध्वस्त करतात.

एखाद्याच्या आयुष्यात नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा येणं खूप दुःखद आहे.

ज्यावेळी तुमचा जीवनसाथी तुम्हाला सोडून जातो तेव्हा वृद्धत्वाचा सामना करणं खूप कठीण असतं.

प्रत्येक जण जीवन आनंदी करण्यासाठी पैसे गोळा करतो. पण कधी धनहानी होते तेव्हा खूप वाईट वाटतं.

जेव्हा एखाद्याची बचत लुटली जाते तेव्हा माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं.

आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की, माणसाला दुसऱ्याच्या घरात राहावं लागते. त्यावेळी काही दुर्देवी घटना घडतात.

आयुष्यात अशा घटना घडल्या की आयुष्य पूर्णपणे बदलून जातं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.