Rohini Gudaghe
खोटं बोलणाऱ्या मुलामुळे जीवन उद्धस्त होऊ शकते.
मानसिकदृष्ट्या कमजोर असणारी व्यक्ती चुकीची निवड ठरू शकते.
तुमच्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देणाऱ्या मुलासोबत राहणं धोकादायक ठरू शकतं.
फक्त स्वतःचा विचार करणारे मुले धोकादायक असतात.
स्वच्छतेची काळजी न घेणारे मुलांसोबत राहिल्याने भांडण जास्त होऊ शकतात.
सतत रागवणारे मुलांची निवड चुकीची ठरू शकते.
अवाढव्य खर्च करणाऱ्या मुलांची निवड चुकूनही करू नका.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे