ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहेत.
माहितीनुसार, हुंड्यासाठी काही घरांमघ्ये मुलींचा छळ केला जातो हे घटस्फोटाचे प्रमुख कारण मानलं जातं.
विवाहबाह्य संबंध आणि लग्नानंतर झालेल्या फसवणुकींमुळे नात्यामध्ये दूरावा निर्माण झाल्यामुळे घटस्फोट होतो.
नात्यामध्ये धर्मांमध्ये मतभेद असल्यामुळे घटस्फोट होतात.
आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा नात्यामध्ये हिंसाचार होतो आणि यामुळे घटस्फोट होऊ शकतो.
लहान वयात लग्न झाल्यामुळे देखील घटस्फोट होऊ शकतो.
जोडीदार मध्यपाणकरुन जर मारहाण करत असेल तर घटस्फोट जास्त प्रमाणात होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.