ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चाळीशीतील महिलांना गर्भवस्थेतील मधुमेह, रक्तदाब या सारखे समस्या होऊ शकतात.
जर तुम्ही चाळीशीनंतर गर्भधारणेचा विचार करत असाल तर काही काळजी घेणे अवश्यक आहे.
उशीरा होणाऱ्या गर्भधारणेत महिलांना अनेक स्रियांना आव्हानांचा सामना करावा लागतो.
वयानुसार नैसर्गिकरित्या प्रजनन क्षमता कमी होते. चाळीशी नंतर स्रियांच्या शरीराताल स्त्रीबिजांची संख्या देखील कमी होते त्यामुळे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.
फॉलिक ॲसिड, लोह आणि कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध निरोगी आहाराचे सेवन करावे.
योग किंवा ध्यान यांसारख्या तणाव-कमी करण्याच्या पद्धतींमुळे गर्भधारणा सुरळीत होण्यास मदत होते.
चाळीशीत यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़