Ashadhi Wari 2025: वारीमध्ये महिला डोक्यावर तुळस का घेतात? जाणून घ्या यामागचं शास्त्र

Manasvi Choudhary

आषाढी वारी

६ जुलैला सर्वत्र आषाढी वारीचा उत्साह दिसणार आहे. आषाढी वारीनिमित्त सर्व वारकरी पंढरपूरला निघाले आहे.

Ashadhi Wari 2025

परंपरा

आषाढी वारीची जुनी परंपरा आजही सुरू आहे.

Ashadhi Wari 2025

पंढरपूर वारी

आषाढी वारीमध्ये महिला डोक्यावर तुळस घेऊन पंढरपूरच्या दिशेने जातात.

Ashadhi Wari 2025

डोक्यावर तुळस का घेतात?

मात्र महिला डोक्यावर तुळस का घेतात यामागचं कारण माहितीये का?

Ashadhi Wari 2025

शास्त्र

शास्त्रानुसार, तुळसीला विशेष महत्व आहे. कोणत्याही शुभकार्यात किंवा पूजेमध्ये तुळस असते.

Ashadhi Wari 2025 | Google

माहिती

श्रीविष्णूच्या पुजेत तुळशीला महत्व आहे यामुळे विठ्ठाला देखील ती प्रिय आहे.

Ashadhi Wari 2025

तुळशीचे महत्व

तुळस हे शुद्धता, भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे, डोक्यावर तुळस घेऊन चालणे, म्हणजे विठ्ठलाच्या चरणी आपली भक्ती आणि निष्ठा अर्पण करणे, असे मानले जाते

Tulsi palnt | yandex

कारण

काही लोकांच्या मते, तुळस हवेतील हानिकारक वायू शोषून घेते आणि ऑक्सिजनची पातळी वाढवते. त्यामुळे, वारीच्या प्रवासात तुळस डोक्यावर घेतल्याने, महिलांना शुद्ध हवा मिळते, असे मानले जाते.

Ashadhi Wari 2025 | Instagram

Next: Ankita Walawalkar: 'पाऊले चालती पंढरीची वाट' अंकिता वालावलकर पतीसह अनुभवली वारी

येथे क्लिक करा...