Manasvi Choudhary
जेवण केल्यानंतर आंघोळ करू नये असे अनेकदा घरातील मोठ्या मंडळीकडून सांगितले जाते.
जेवण केल्यानंतर लगेचच आंघोळ केल्याने पोट दुखण्या समस्या होऊ शकते.
काहीही खाल्ल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी योग्य नाही.
अन्न खाल्ल्यानंतर आंघोळ केल्याने पोटाचे विकार होतात.
जेवण केल्यानंतर लगेचच आंघोळ केल्याने पचनक्रिया बिघडते.
अन्न खाल्ल्यानंतर साधारणपणे एका तासाने आंघोळ करावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या