Tulsi Mala Importance: वारकरी गळ्यात तुळशीची माळ का घालतात ? जाणून घ्या यामागचं धार्मिक कारण

Manasvi Choudhary

तुळशी माळ

वारकरी गळ्यात तुळशीची माळ का घालतात यामागचं कारण जाणून घेऊया.

ओळख

वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला खूप महत्व आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ तो वारकरी ही खरी ओळख मानली जाते.

धार्मिक महत्व

भगवान विष्णू आणि कृष्णाला तुळस प्रिय आहे. त्यामुळे विठुरायाचे भक्त वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात.

आरोग्यासाठी फायदेशीर

तुळशीची माळ धारण केल्याने शरीर आणि मनाला शुद्धता प्राप्त होते

नियम काय

गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर ती पुन्हा कधीही काढू नये असा नियम आहे.

शुद्ध

तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजल माळ स्वच्छ धुवून घालावी.

Tulsi Mala | Canva

next: Pandharpur Name History: श्री विठ्ठलाच्या नगरीला ‘पंढरपूर’ हे नाव कसं पडलं? जाणून घ्या इतिहास

येथे क्लिक करा...