India Tourism : 'या' शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते, एकदा जाऊन नक्कीच भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताचे पॅरिस

पॅरिस शहर खूपच सुंदर आणि आधुनिक मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की भारतातील एका शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते? जाणून घ्या

Paris Of India | GOOGLE

काणते शहर

जयपूर या शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. तसेच जयपूर हे गुलाबी शहर म्हणून प्रसिध्द आहे कारण तेथील प्रत्येक गोष्ट गुलाबी रंगाने रंगवलेली आहे.

Jaipur | GOOGLE

जयपूर

जयपूरला त्याच्या सुंदर आधुनिक इसारतींच्या बांधकामामुळे भारताचे पॅरिस म्हटले जाते.

Jaipur | GOOGLE

सुंदर इमारती

सिटी पॅलेस, हवा महल आणि शीश महल हे सर्व जयपूरमध्ये बांधले गेले आहेत. जयपूरवर राज्य करणाऱ्या राजांनी हे निर्माण केले होते.

Jaipur Pink City | GOOGLE

फिरण्याच्या जागा

जयपूरमध्ये फिरण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात. जयपूरमधील सौंदर्य बघून पर्यटक खुश होतात. परदेशातील पर्यटकसुध्दा येथे फिरण्यासाठी येतात.

Travel | GOOGLE

कसे जावे?

जयपूरला जाणे अजिबात कठीण नाही. तुम्ही बसेस, ट्रेन आणि विमानाने जावू शकता, ज्यामुळे तुम्हाला तिथे पोहोचणे सोपे होईल.

How To Go | GOOGLE

ट्रिप प्लान करा

तुम्ही तुमच्या कुटुंबासह भारताचे पॅरिस असलेल्या जयपूरची छान ट्रिप करु शकता. जयपूरमधील अनेक ठिकाणांना भेट देऊन, तेथील संस्कृतीचा आणि खाद्य पदार्थांचा अनूभव घेऊ शकता.

Jaipur Trip | GOOGLE

Travel With Baby : लहान मुलांसोबत पहिलीच ट्रिप प्लान करताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Travel With Baby | GOOGLE
येथे क्लिक करा