ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय संस्कृतीत मोठ्या व्यक्तींच्या पाया पडुन आशिर्वाद घेण्याची परंपरा आहे.
परंतू काही व्यक्तींच्या पाया पडल्याने आपण बनु शकतो पापाचे धनी.
चला तर जाणून घेऊयात कोणाच्या पाया पडू नये.
मंदिरातील देवापेक्षा मंदिरातील कोणतीही व्यक्ती मोठी नाही,यामुळे मंदिरात व्यक्तीच्या पाया पडू नये.
झोपलेल्या व्यक्तींच्या पाया पडल्याने झोपलेल्या व्यक्तींचे आयुर्मान कमी होते.
स्मशानभूमीतून परतणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडल्याने आपणही अपवित्र होतो असे म्हटले जाते, जोपर्यंत आपण पुन्हा अंघोळ करत नाही तो पर्यंत अपवित्र राहतो.
शास्त्रामध्ये भाचा-भाची यांचे स्थान अत्यंत महत्वाचे मानले जाते,ज्यामुळे यांच्या पायांना स्पर्श करु नये.
प्रत्येक मुलीला देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्या पायांना स्पर्श करणे चांगले मानले जात नाही.