Pitru Paksha 2025 : पितृपक्षात मळलेले पीठ फ्रिजमध्ये का ठेवू नये? जाणून घ्या मोठे कारण आणि महत्त्वाचे नियम

Sakshi Sunil Jadhav

पितृपक्षातील परंपरा

पितृपक्षातील परंपरा या काळात पूर्वजांना ताजे, शुद्ध आणि सात्विक अन्न अर्पण करण्याची प्रथा आहे.

Rules to follow during Pitru Paksha 2025 | Google

मळलेले पीठ

फ्रिजमध्ये ठेवलेले मळलेले पीठ अशुद्ध मानले जाते आणि श्राद्धात वापरण्यास मनाई आहे.

Rules to follow during Pitru Paksha 2025 | Google

ऊर्जेची घट

ओलावा आणि थंडीमुळे पीठाची ऊर्जा कमी होते, त्यामुळे ते पूर्वजांना अर्पण करणे अयोग्य ठरते.

Rules to follow during Pitru Paksha 2025 | Google

ताजेपणाचे महत्त्व

पीठ, भाज्या आणि डाळी त्यावेळीच तयार करून ताजे अन्न शिजवणे आवश्यक आहे.

Rules to follow during Pitru Paksha 2025 | Google

आंबटपणा

मळलेले पीठ जास्त वेळ ठेवले तर ते आंबट होते आणि त्याची चव बदलते.

pitru paksha | saam tv

धार्मिक श्रद्धा

शास्त्रांनुसार शिळे किंवा रेफ्रिजरेट केलेले अन्न पूर्वजांना अर्पण करू नये.

Rules to follow during Pitru Paksha 2025 | Google

नकारात्मक परिणाम

अशुद्ध अन्न अर्पण केल्यास पूर्वज रागावतात आणि कुटुंबावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Rules to follow during Pitru Paksha 2025 | Google

आरोग्याचे कारण

फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठात बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Pitru Paksha 2025 | Saam Tv

महत्त्वाचे नियम

ताजे अन्न तयार करा, शुद्धतेची काळजी घ्या आणि श्राद्धात फक्त सात्विक अन्न अर्पण करा.

Pitru-Paksha 2025 | Yandex

NEXT : Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Aquarius Tuesday horoscope | google
येथे क्लिक करा