Saam Tv
महाराष्ट्रीयन लग्नात नवरा-नवरीला मुंडावळ्या बांधण्याची परंपरा आहे.
या मुंडावळ्यांना अनेक जण बाशिंग असेही म्हणतात.
तुम्हाला वाटत असेल लग्नात नवरा-नवरी लुक सुंदर करण्यासाठीच मुंडावळ्या बांधतात.
मात्र हेच कारण खरं नाही. त्याचे अनेक फायदे नवरा-नवरीला होत असतात.
मुंडावळ्या बांधल्याने नवरा-नवरीचा जागरणामुळे आलेला ताण कमी होतो.
कारण लग्नाच्या दिवसांमध्ये त्यांची झोप पुर्ण होत नाही.
त्यामुळे नवरा-नवरीच्या डोक्यावर मुंडावळ्यांची पट्टी लावली जाते.
हळदीच्या दिवशीच वधू-वरांना मुंडावळ्या बांधल्या जातात.