Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

Manasvi Choudhary

नवरात्रोत्सव

22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. नवरात्रीत उपवासाचे व्रत पाळले जातात.

Navratri | Yandex

कांदा- लसूण

नवरात्रीत लसूण- कांदा खात नाही. यामागचे नेमके कारण काय आहे.

Onion-garlic | yandex

वर्ज्य

नवरात्रीच्या नऊ दिवसात कांदा- लसूण खाणे वर्ज्य मानले जाते.

Onion-garlic | Canva

नैवेद्य

हिंदू पुराणानुसार, पूजेत किंवा नैवेद्याला कांदा आणि लसूण वापरू नये.

Onion-garlic

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन होत असताना त्यातून ९ रत्ने बाहेरी आली आणि शेवटी अमृत बाहेर पडले. यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि देवतांना अमृत अर्पण केले.

Onion-garlic | yandex

शिक्षा

राहू- केतू या दोन राक्षसांनी देवांचे रूप धारण केले आणि अमृत प्यायले. म्हणून भगवान विष्णूंनी त्या दोघांना शिक्षा म्हणून सुदर्शन चक्राने त्याचे दोन भाग केले.

Onion- Garlic | yandex

लसूण -कांदा उत्पत्ती

यावेळी त्याचे डोके धडापासून वेगळे केले गेले अशी मान्यता आहे. त्यावेळी तेथे रक्त पडले. आणि त्यातून लसूण कांद्याची उत्पत्ती झाली.

Garlic | Saam Tv

तामसिक पदार्थ

म्हणूनच कांदे आणि लसूण उग्र वास देतात. तेव्हापासून पुराणात कांदा आणि लसूण राजसिक आणि तामसिक मानले गेले.

Garlic | yandex

next: Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

येथे क्लिक करा...