श्रावण महिन्यात लग्न करावे की नाही? 5 कारणं वाचून थक्क व्हाल

Manasvi Choudhary

श्रावण महिना

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक महिना मानला जातो.

Shravan | ai

शुभ

ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिना हा अत्यंत शुभ असतो. या महिन्यात देव-देवीतांची पूजा केली जाते. भक्ती केली जाते.

Shravan

श्रावणात लग्न का करत नाही?

मात्र असे असले तरी काही ठिकाणी श्रावण महिन्यात कोणतेही शुभ कार्ये करत नाही. या महिन्यात लग्न करू नये असं देखील मानले जाते.

married

अध्यात्म आणि उपासनेचा काळ

श्रावण महिना हा पूर्णपणे भक्ती, साधना, व्रत आणि उपवासासाठी समर्पित आहे. या महिन्यात लोक आपले मन आध्यात्मिक गोष्टींकडे आणि देवाच्या आराधनेकडे केंद्रित करतात.

Shravan | google

धार्मिक कारण

आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णु चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात.

Shravan 2026 | Social Media

अशी आहे मान्यता

लग्न या शुभ कार्यात श्री विष्णूंच्या मंत्राचे पठण केले जाते. मात्र श्रावणात श्री विष्णून योग निद्रेत असल्यामुळे शुभ कार्याच्या ठिकाणी उपस्थित राहत नाही. भगवान विष्णूच्या अनुपस्थितीत कोणतेही कार्य केले जात नाही.

Shravan Month Married tips

ही शुभ कार्ये करत नाही

श्रावणात, लग्नकार्यासोबत मुंडन, गृहप्रवेश , नामकरण ही कार्य देखील करत नाही.

Ritual | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: लग्न झालेल्या मुलीला या 5 गोष्टी कधीच गिफ्ट देऊ नका, प्रत्येक आईला माहित असायला पाहिजे

Mother - Daughter Relationship Tips
येथे क्लिक करा..